ताज्या घडामोडी

समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी

वाहाने रस्त्यावर लावल्याने वाहतुकीस खोळंबा पोलिसांचे दुर्लक्ष

  1. बीड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्याची बी बियाणे व खत घेण्यासाठी मोंढयात गर्दी झाली असून मालवाहू गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी होत आहे.तसेच गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे पेठ बीड पोलीस व वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी मोढा भागातील व्यापारी व नागरीकडून होत आहे.

तरी प्रशासनाने तिथे पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी व्यापारी आणि जनतेतून होत आहे

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button