ताज्या घडामोडी

नेत्यांना गावबंदी.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटला.

ओबीसी आरक्षण व संरक्षण बचाव करण्यासाठी जालना जिल्ह्यातून पहिली ऊपोषण,आंदोलन सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे,असे लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी द्यावे व प्रा.हकेना उपोषणास पाठिंबा म्हणून आता बऱ्याच गावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.त्याची सुरुवात आष्टी तालुक्यातील हातोला गावातून करण्यात आली असल्याने सर्वच नेत्याची आता गोची झाली आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button