ब्रेकिंग न्यूज

काल पासून बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस

तिघे जण वाहून गेले, जनावरे हि वाहून गेले...

काल पासूनच बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून धारूर तालुक्यातील 3 जण वाहून गेल्याचे समजते,त्याच बरोबर बिंदुसरा नदी मधून जवळ असलेल्या म्हशी पाण्यात वाहून गेल्या आहेत. प्रशासनाने  दिलेल्या इशारा पाळले तर धोका आणि नुकसान कमीत कमी होईल. मांजराचे बंद केलेले दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत .

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button