ब्रेकिंग न्यूज
-
अंबाजोगाईत वराह चोरीच्या करणावरून तुफानी राडा
वराह चोरीच्या करणावरून अंबाजोगाई येथे तुफानी राडा,दगडफेक, लोखंडी रॉड,तलवारी घेऊन भरदिवसामारहाण. परस्परविरोधी गुन्हे पोलीस ठाण्यात दाखलकरण्यात आले आहेत .
Read More » -
एर्टीगा ची पुलाला धडक १ वृध्द ठार ८ जण जखमी
एर्टीगा ची पुलाला धडक १ वृद्ध ठार आणि 8 जण जखमी अंबाजोगाई – प्रतिनिधी हॉटेल मोरया जवळ एम एच २६…
Read More » -
परळीत साधूला बेदम मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल.
https://www.facebook.com/share/v/1Ayykb1A4N/ बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून दादागिरी,मारामारी, खुनाच्या घटनेत वाढ झाली असून पोलिस प्रशासन अश्या घटनांना आळा घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न…
Read More » -
नातवाने केलेल्या हल्ल्यात आजी ठार,आई,वडील गंभीर जखमी.
बीड(प्रतिनिधी)परळी येथील नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने आज्जीवर पैशासाठी जीवघेणा हल्ला केला तर त्याला रोखण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवरही हल्ला करून गंभीर जखमी…
Read More » -
ग्रामसभेतच सरपंचाला दिली जीवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल.
बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील शिवानी गावाचे सरपंच अजय सुपेकर यांना याच गावातील शिंदेंनी ग्रामसभे मध्येच गोंधळ घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच…
Read More » -
गावठी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात.
बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये गावठी कट्टा तसेच घातक शस्त्र वापरणाऱ्या च्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली असून,बीड जिल्ह्यात गावठी कट्टे पुरवणऱ्याचा…
Read More » -
एक कोटीचा गुटखा पोलिसांनी पकडला !
बीड(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी कायदा असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होत…
Read More » -
परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे अस्तित्व धोक्यात !
बीड(प्रतिनिधी)परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे अस्तित्व धोक्यात असून पोलीस अधीक्षक साहेब यांनी ऐतिहासिक देवस्थान दर्गा नासर जंगला संरक्षण द्यावे…
Read More » -
तब्बल सात वर्षांनीं झाली आई,वडील व मुलाची भेट !
बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस स्टेशन पिंपळनेर CR No. 164/2023 कलम 363 IPC या गुन्ह्यातील पीडित मुलगा नामे राजू काकासाहेब माळी, वय 16…
Read More » -
अजिबात कोणाचे लाड केले जाणार नाही “कोणी आका असू नाही तर फाका असू”! : पालकमंत्री अजित पवार
बीड(प्रतिनिधी )बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात खून, गुंडगिरी,भाईगिरी,खंडणी प्रकरणात वाढ झाली असल्याने जिल्ह्याची ओळख ही गुन्हेगारी जिल्हा अशी झाली असून…
Read More »